पत्र किंवा मजकूर पूर्णपणे लिहून होईपर्यंत जेंव्हा एखाद्या व्यक्तीला कुणी मध्येच सदर लिखाण वाचलेले आवडत नाहि. अथवा, लिहितांना मधेच कुणी प्रश्न विचारलेला आवडत नाही, अशा व्यक्तीचा स्वभाव दुसऱ्यावर वर्चस्व निर्माण करणारा असतो. अशा व्यक्तीचा अहंभाव झटकन दुखावला जातो. तसेच तमासिपणा आढळतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel