१२ व्या आणि १३ व्या शतकात दिल्लीच्या सिंहासनावर सुलताना विराजमान होता . सुलतानाने आपली शक्ती वाढवण्यासाठी कित्येक वेळा मेवाड वर आक्रमण केले. या आक्रमणापैकी एक आक्रमण अल्लाउद्दीन खिलजीने मेवाडची सुंदर राणी पद्मिनी हिला मिळवण्यासाठी केले होते. ही कहाणी अल्लाउद्दिनच्या इतिहासकारांनी पुस्तकात लिहिली होती ज्यामुळे त्यांना राजपूत देस्शांवर आक्रमण सिद्ध करता आले असते. काही इतिहासकार ही कहाणी चुकीची असल्याचे सांगतात कारण ही कथा इस्लाम सूत्रांनी राजपूत शौर्याला उत्तेजित करण्यासाठी लिहिली होती. इथे आम्ही तुम्हाला ही पूर्ण कहाणी सांगणार आहोत.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel