धार्मिक कार्यक्रमांमध्ये भोजनाची सुरुवात सहसा तिखट आणि मसालेदार पदार्थांनी होते आणि भोजनाचा अंत गोड पदार्थांनी होतो. यामागील वैज्ञानिक तर्क असा आहे की तिखट खाल्ल्याने आपल्या पोटाच्या आतमध्ये पाचक तत्व आणि आम्ल सक्रीय होतात. यामुळे पचन व्यवस्था व्यवस्थितपणे संचालित होते. भोजनाच्या अंती गोड पदार्थ खाल्ल्याने अम्लांची तीव्रता कमी होते आणि त्यामुळे पोटात जळजळ इत्यादी त्रास होत नाहीत.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel