शंकर जयकिशन दोन संगीतकार होते ज्यांनी १९४९ पासून १९७१ या काळात भारतीय चित्रपट जगतातील अनेक यशस्वी चित्रपटांना संगीतबद्ध केले. १९७१ मध्ये जयकिशन यांच्या मृत्यू नंतर शंकर एकटेच संगीत दिग्दर्शन करीत राहिले. या जोडीच्या सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये बरसात, आवारा पूनम आणि नगीना हे चित्रपट सामील आहेत. शंकर जयकिशन यांचे संगीत म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीत आणि पाश्चात्य संगीत यांचा अनोखा मेळ असल्याने अत्यंत लोकप्रिय होत होते. शंकर जयकिशन या जोडीला भारतामध्ये जाझ संगीताचा प्रसार करण्यासाठी ओळखले जाते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel