देवव्रत जेव्हा सत्यवतीला राजा शांतनू कडे घेऊन गेला तेव्हा शंतनू राजाच्या प्रसंनातेला सीमा राहिल्या नाहीत. तो भीष्मांना म्हणाला की आज तू पितृ भक्तीचा नवीन आदर्श घालून दिला आहेस. मी तुला इच्छा मृत्यूचे वरदान देतो. एवढेच नव्हे तर त्याने देवव्रतला भीष्म असे नाव दिले आणि सांगितले की आजपासून तुझ्या या प्रतिज्ञेला भीष्म प्रतिज्ञा म्हणून ख्याती लाभेल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel