दहाव्या दिवशी भीष्मांनी सांगितलेल्या रहस्याचे पालन करून पांडवांनी युद्धात भीष्मांच्या समोर शिखंडी उभा केला. भीष्म एका नपुंसकावर अस्त्र उचलू शकत नव्हते त्यामुळे त्यांनी आपले शस्त्र खाली ठेवले. त्यानंतर अतिशय बेईमानीने अर्जुनाने भीष्मांचे शरीर बाणांनी भेदले. भीष्म बाणांच्या शय्येवर पडले. भीष्मांची अवस्था पाहून कौरव सैन्य भयभीत झाले. ते सर्व धावत भीष्मांच्या जवळ आले. भीष्म त्या म्हणाले की त्यांना आपले डोके ठेवण्यासाठी एक उशी पाहिजे आहे. अन्य राजांनी मखमली उशा आणल्या तर भीष्मांनी त्या स्वीकारल्या नाहीत. शेवटी त्यांनी अर्जुनाला सांगितले की एका योद्ध्याला साजेशी उशी मला दे. अर्जुनाने ३ बाणांच्या सहाय्याने त्यांचे मस्तक सांभाळणारा सहारा निर्माण करून दिला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to काय आहे भीष्म पितामहांचे सत्य...


राजे शिवछत्रपती Shivaji Maharaj
क्या है बिटकॉइन
नलदमयंती
रहस्यमय प्रेते
इतिहासातील १० क्रूरकर्मा
छावणी
१८ ऐतिहासिक योगायोग
आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट : थरारकथा
शिवपुराणामध्ये वर्णन केलेले मृत्यूचे १२ संकेत
भारतातील सर्वात बुद्धिमान अपराधी
आजही अश्वत्थामा जिवंत आहे का ??
हर हर महादेव- भाग १
रहस्यमयी भारतीय धार्मिक स्थान  - भाग १
महाभारतातील कर्णकथा
प्राचीन भारतातली काही शहरं भाग २