राहू द्वारे निर्माण होणाऱ्या योगांमध्ये हा नीच योग आहे. हा योग ज्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये असतो तो सहजपणे भूत-प्रेत बाधा यांना बळी पडतो. अशा व्यक्तींमध्ये इच्छाशक्तीचा अभाव असतो. त्यांची मानसिक अवस्था कमजोर असते. ते सहजपणे दुसऱ्याच्या सांगण्यात येतात. यांच्या मनात निराशाजनक विचार येत राहतात. कधी कधी तर स्वतःच स्वतःचे नुकसान करून घेतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel