तस्माद् यज्ञात् सर्वहुतः संभृतं पृषदाज्यम् ।
पशून्तांश्चक्रे वायव्य नारण्यां ग्राम्याश्च ये ।।८॥


अर्थ- ह्या यज्ञापासून दही, तूप इ. पोषणास आवश्यक असे पदार्थ तयार झाले. त्याच प्रकारे जे वायूवर पोसतात ते वन्य आणि ग्रामीण पशू हेही या यज्ञापासून तयार झाले.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel