हाचि नेम आतां न फिरें माघारीं ।
बैसलें शेजारीं गोविंदाचे ॥१॥

घररिघी जालें पट्टराणी बळें ।
वरिलें सावळें परब्रह्म ॥२॥

बळियाचा अंगसंग झाला आतां ।
नाहीं भय चिंता तुका ह्मणे ॥३॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel