पुत्र प्राप्तीच्या कामनेने हा यज्ञ केला जातो. महाराज दशरथ यांनी हाच यज्ञ केला होता. त्याचे फलस्वरूप प्रभू श्रीरामासहित ४ पुत्र जन्माला आले. राजा दशरथाचा हा यज्ञ ऋषी ऋष्यशृंग यांनी संपन्न केला होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel