१३ डिसेंबर २००१ रोजी  नवी दिल्ली येथे भारतीय लोकशाहीचं प्रतिक असलेल्या संसदभवनावर सशस्त्र अतिरेक्यांचा हल्ला झाला. या हल्ल्यात  १२  जण मृत्युमुखी पडले तर १८ जण जखमी झाले . जगभरातून हल्ल्याचा मोठ्या प्रमाणावर निषेध केला गेला . हल्ल्यामागे पाकिस्तानी दहशतवादी संघटनांचा हात असल्याचं स्पष्ट झालं,  आणि दोन्ही देशांमधील संबंधांत तणाव आणखीनच  वाढला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel