२९ ऑक्टोबर २००५ रोजी दक्षिण दिल्लीमध्ये बाजार परिसरात तीन बॉम्बस्फोट झाले . दिवाळीच्या दिवशी झालेल्या या बॉम्बस्फोटांमध्ये ५९  जण मृत्युमुखी तर २०० जखमी झाले . पाकिस्तानस्थित इस्लामिक इन्कलाब माहेझ या अतिरेकी संघटनेनं हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel