११ जुलै २००६ रोजी  मुंबई येथे  पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेन्समध्ये सात बॉम्बस्फोट घडवून आणले गेले. संध्याकाळी गर्दीच्या वेळी झालेल्या या स्फोटांमध्ये २०० जणांनी आपला जीव गमावला. हाही हल्ला म्हणजे पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांचं कारस्थान असल्याचं तपासात उघड झाले 
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel