इन्द्रियाणि जयन्त्याशु निराहारा मनीषिणः ।

वर्जयित्वा तु रसनं तन्निरन्नस्य वर्धते ॥२०॥

आहार वर्जूनि साधक । इतर इंद्रियें जिंतिलीं देख ।

तंव तंव रसना वाढे अधिक । ते अजिंक न जिंकवे ॥८१॥

इंद्रियांसी आहाराचें बळ । तीं निरहारें झालीं विकळ ।

तंव तंव रसना वाढे प्रबळ । रसनेचें बळ निरन्नें ॥८२॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel