प्रत्यनीकं मन्यमाना, बलभद्रं च मोहिताः ।

हन्तुं कृतधियो राजन्नापन्ना आततायिनः ॥२२॥

पैल पैल तो बळिभद्रु । हाचि आमुचा मुख्य शत्रु ।

यासी चला आधीं मारुं । यादवभारु लोटला ॥५६॥

मदमोहें अतिदुर्मती । वज्रप्राय एरिका हातीं ।

घेऊनि बळिभद्रावरी येती । तेणें तोही निश्चितीं क्षोभला ॥५७॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel