एकदा प्राणी व पक्षी यांची लढाई व्हायची होती. त्यावेळी मासे व प्राणी यांचा असा तह झाला, की माशांनी पक्ष्याविरुद्ध प्राण्यांना मदत करावी. पुढे लवकरच लढाई सुरू झाली. पण त्यावेळी माशांनी असा निरोप पाठविला की जमिनीवर येऊन लढण्यास आम्ही समर्थ नाही.

तात्पर्य

- साहाय्य मिळावे म्हणून ज्यांच्याशी आपण मैत्री करतो त्यांच्याकडून आपल्याला किती साहाय्य मिळेल याचा विस्तार आधीच करावा. म्हणजे ऐनवेळी फजिती व्हायला नको.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel