सावंत ह्यांनी कर्णाच्या जीवनाच्या विविध पैलूंचा मागोवा घेतला. ज्या सारथ्याने कर्णाला आपल्या घरांत आश्रय दिला तिथे त्याला कसे वागवले गेले ? त्याची आई राधा कशी होती ? कर्णाची पत्नी वृषाली कोण होती आणि त्यांच्यातील प्रेम कसे होते ? काळाच्या ओघांत त्यांत काय बदल झाला ? आपल्या भावांच्या पत्नीचा भर सभेंत झालेला अपमान कर्णाने का नाही थांबवला ? 

कर्ण आणि अर्जुन ह्यांची स्पर्धा कशी होती ? 


सावंत ह्यांचे लेखन मनोरंजनकच नाही तर महाभारताची जी शैली आहे त्याला अगदी धरून आहे. 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel