नारद बोले गंगाबाई, या चालीवर


वीरशिरोमणि सकलधनुर्धरनायक तू नरवरा । मग का वदसी दीना गिरा ॥धृ०॥
महावात सुटला म्हणूनि का कंप येत भूधरा । महागर मूर्च्छवि का शंकरा । (चाल)
मिळतिल तुला त्या स्त्रिया बहुत सुंदरा । यद्रूप बघुनी लाजतील रति इंदिरा ।
मग म्हणशिल दृष्टिस नको सुभद्रा जरा । (चाल)
काय उणे तुज आणिशि चित्ती तरि मिळविसि अप्सरा । मग० ॥१॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel