श्रीरामचंद्र विष्णु गुपचूप यांनी माघ शुद्ध त्रयोदशीला शके १८१३ मध्ये श्री वरद गणपती नावाने या गणेश मंदिराची स्थापना केली.

गणेशभक्त आणि मूर्तिकार म्हणून गुपचूप प्रसिध्द होते. पण पुढे निर्वंश झाल्याने तेथील पुजारी असलेल्या दीक्षित शास्त्रींकडे मंदिराची व्यवस्था देण्यात आली.

औंध संस्थानातील लाकडे तोडून आणून त्यांनी मंदिर उभारले हाेते.

पानशेतच्या पुराने मंदिराची खूपच हानी झाली. लोकमान्य टिळकांना या देवस्थानाची प्रचीती आली होती.

 येथे कीर्तनास उभे राहता येत नाही. येथे गुळाचा खडा ठेवून नवस बोलला जातो

. येथील मूर्ती पावणेतीन फूट उंच व अडीच फूट रुंद शिवाय डाव्या सोंडेची आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel