एका गिधाडाने आपल्या वाढदिवसाला सगळ्या पक्ष्यांना मेजवानीचे आमंत्रण केले. सगळे पक्षी ठरलेल्या वेळी हजर झाले. नंतर गिधाडाने घराचे दार लावून घेतले आणि त्यांना मेजवानी देण्याऐवजी त्या सगळ्यांणा मारून खाल्ले.

तात्पर्य

- जो सदा भुकेला असतो अशा माणसाने जेवावयास बोलावले तर त्याच्यावर लगेच विश्वास ठेवणे मूर्खपणाचे ठरते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel