एका बागेत एक मधमाश्यांचे पोळे होते. त्यातला मध खाण्यासाठी एक अस्वल तेथे गेले. त्याने त्या पोळ्याला तोंड लावले व आता मध पिणार, तोच सगळ्या मधमाशा त्याच्यावर तुटून पडल्या व त्याच्या नाकातोंडावर चावून त्याला अगदी सतावून सोडले. त्यामुळे ते अस्वल इतके वेडावल्यासारखे झाले की रागाच्या भरात त्याने स्वतःच्या डोक्याची कातडी स्वतःच्या पंजाने फाडून टाकली.

तात्पर्य

- प्राणिमात्राच्या संतापाचा अतिरेक झाला की त्या भरात तो स्वतःलाही इजा करून घेण्यास कमी करत नाही.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to इसापनीती कथा ५१ ते १००


बिटकॉईन विषयी थोडेसे
गावांतल्या गजाली
तिला तुमच्यात रस आहे हे कसे ओळखाल?
अरेंज मेरेज मध्ये मुलीला कसे इम्प्रेस कराल ?
अघोरी
लोकांना इम्प्रेस कसे कराल
पुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिराचे  अजूबे
सत्यनारायणाच्या कथेचे सत्य
महाभारताशी संबंधित स्थाने
तल्लफ
संत सेनान्हावींचे अभंग
बौद्ध भिक्खू
श्रीनवनाथ भक्तिसार कथामृत
बाळाजी विश्वनाथ
 भवानी तलवारीचे रहस्य