लेखिका - योगिता जाधव

  • जिंकण म्हणजे काय ते  हरल्याशिवाय कळत नाही.
  • दुःख म्हणजे काय ते अपेक्षाभंग झाल्याशिवाय कळत नाही.
  • सुख म्हणजे काय ते दुस-याच्या हास्यात शोधल्याशिवाय कळत नाही.
  • समाधान म्हणजे काय ते आपल्यात शोधल्याशिवाय कळत नाही.
  • मैत्री म्हणजे काय ते जीव लावल्याशिवाय कळत नाही.
  • आपली माणस कोण ते संकटांशिवाय कळत नाही .
  • सत्य म्हणजे काय ते डोळे उघडल्याशिवाय कळत नाही.
  • उत्तर म्हणजे काय ते प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही.
  • जबाबदा-या म्हणजे काय हे त्या सांभाळल्या शिवाय कळत नाही.
  • काळ म्हणजे काय हे तो निसटून गेल्याशिवाय कळत नाही.
  • मृत्यू म्हणजे काय हे तो समोर आल्याशिवाय कळत नाही.
  • चालणारे दोन्ही पाय किती विसंगत, एक मागे, एक पुढे असतो, पुढच्याला अभिमान नसतो, मागल्याला अपमान नसतो, कारण त्याना ठाऊक असत क्षणात हे बदलणार असत, ह्याच नाव "जीवन" आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel