रणजीत सिंह हे भारतात शिख साम्राज्याचे महत्त्वाचे राजे होते ज्यांनी १७८० ते १८३९ पर्यंत राज्य केले. त्यांनी पंजाब क्षेत्रात आपली सत्ता गाजवली. ते खालसांचे शिष्य होते ज्यांच्या नेतृत्त्वाखाली त्यांच्या राज्याची भरभराट झाली आणि सैन्य उभं राहिलं. त्यांना बालपणीच त्यांचा एक डोळा गमवावा लागला होता तरी त्यांनी स्वतःला कधीच इतरांपेक्षा कमी लेखलं नाही. त्यांनी पंजाबच्या विखुरलेल्या भागांना एकत्र आणून एकसंध केलं. त्यांना ‘पंजाबचे महाराजा ’ ही उपाधी दिली जाते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel