पाणी नेहमीच आपल्या भावना किंवा अचेतन मनाचं प्रतीक असतं. पाण्याच्या अवस्था ( नितळ किंवा गढूळ ; शांत किंवा खळाळतं ) आपल्याला जाणीव करून देते की आपल्या भावनांना आपण किती परिणामकारक रीतीने सांभाळू शकतो.

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel