आपल्या सगळ्यांच्या मनात दिवसभरात असे अगणित विचार, आवाज येतात, जे आपल्याला दररोज सांगतात की आपण काय केलं पाहिजे आणि काय करू नये, तसेच काय सत्य आहे आणि काय असत्य. आई - वडील, पती - पत्नी, भाऊ - बहीण, मित्र, साथीदार, सोबती, शत्रू आणि समाज, सगळे तेच आहेत. काही वेळा ते आपल्या भल्यासाठी असतात तर काही वेळा नसतात. लक्षात ठेवा, तुम्ही विचार बंद कधीच करू शकत नाही. पण याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकलीच पाहिजे. जे आवाज तुम्हाला आनंदाकडे घेऊन जातात त्याचं ऐका, आणि बाकी सर्वांकडे दुर्लक्ष करा.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel