जेव्हा महाभारताचे युद्ध झाले तेव्हा सर्व राजांनी कोण्या एका पक्षाची साथ देण्याचा निर्णय घेतला. परंतु उडुपी चा राजा निःपक्ष राहू इच्छित होता म्हणून तो कृष्णाकडे गेला आणि म्हणाला, " जे लोक लढत आहेत त्यांना खाण्यासाठी अन्नाची आवश्यकता भासेल. मी जेवणाची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी घेऊन प्रत्येक योद्ध्याला जेवायला घालीन.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel