गंधर्व नाटक मंडळी

किर्लोस्कर नाटक मंडळीत मतभेद झाल्यानंतर इ.स. १९१३ मध्ये बालगंधर्वांनी, गणेश गोविंद (गणपतराव) बोडस आणि गोविंदराव टेंबे यांच्यासह ती संस्था सोडली आणि गंधर्व संगीत मंडळीची स्थापना केली. मात्र इ.स. १९२१ मध्ये कर्जात अडकलेल्या या नव्या कंपनीचे नारायणराव राजहंस हे एकमेव मालक होते. त्यानंतर त्यांच्या नाटकांनी मिळवलेल्या लोकप्रियतेच्या जोरावर त्यापुढच्या सात वर्षांत कंपनीने सर्व देणी फेडली. मात्र त्यापुढच्या काळात या संस्थेची आर्थिक स्थिती चढउताराचीच राहिली. नाटकाच्या प्रॉपर्टीसह अनेक गोष्टींमध्ये दर्जा आणि अस्सलपणा राखण्याचा बालगंधर्वांचा आग्रह हेही त्याचे एक कारण सांगितले जाते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to बालगंधर्व


प्रेमकथा भाग ४
प्रेमकथा भाग ३
प्रेमकथा भाग २
त्या वळणावरचा पाऊस
प्रेमकथा भाग १
रहस्यकथा भाग २
रहस्यकथा (युवराज कथा) भाग ३
छोट्याशा लव्ह स्टोरीज
वस्ती
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गूढकथा भाग २
तो आणि ती
कौटुंबिक प्रेमकथा भाग २
मराठी कथा
रहस्यकथा भाग ३