जर तुम्हाला भुताखेतांची भीती वाटत असेल तर तुम्हाला ही जागा सोडून द्यायला हवी. बानगड किल्ला ही भारतातील सर्वांत अधिक भूतबाधिक ठिकाणांपैकी एक आहे. त्याची निर्मिती १७ व्या शतकात झाली होती आणि तो इतका भयानक आहे की तिथल्या हिंसक आत्म्यांना घाबरून गावातील लोकांनी आपली वस्ती गावाच्या वेशीबाहेर हलवली आहे. भारतीय पुरातत्व विभागानुसार रात्रीच्या वेळी कोणालाही या किल्ल्यात जाण्याची परवानगी नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel