शिवपुराणानुसार ज्या मनुष्याला ग्रहांचे दर्शन होऊनही दिशांचे ज्ञान होत नसेल, मनात अस्वस्थता भरून राहिली असेल, तर अशा मनुष्याचा मृत्यू ६ महिन्यांच्या आत होतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel