शिवपुराणात म्हटल्याप्रमाणे जो मनुष्य हरणाच्या पाठीवर असलेल्या शिकाऱ्यांच्या भयानक आवाजालाही लवकर ऐकू शकत नाही, त्याचा मृत्यू ६ महिन्यांच्या आत होतो. ज्याला आकाशात सप्तर्षी दिसत नाही, त्याचे आयुष्यही ६ महिनेच शिल्लक आहे असे समजावे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel