हा देशाचा एकमेव असा हायवे आहे, जिथे अपघात स्वाभाविकपणे कमी आणि अस्वाभाविकपणे जास्त होतात. सरळ भाषेत सांगायचं तर या मार्गावर भूतांमुळे जास्त अपघात होतात. या मार्गावरून जाताना लोक यासाठीही घाबरतात कारण या मार्गाच्या दोनही कोपऱ्यांवर मंदिर  आहे. असं म्हणतात की मंदिरात पूजा केल्याशिवाय पुढे जाणाऱ्या लोकांना ही भूत त्रास देतात, ज्यामुळे अपघात होतात. या मार्गावरून जाणारे बहुतांश ड्रायवर सफेद साडी नेसलेली बाई बघितल्याच सांगतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel