हे गरीब विद्यार्थ्यांना विनामोबदला शिकवतात आणि त्यांना आय.आय.टी. सारख्या ठिकाणी प्रवेश मिळवून देतात. दरवर्षी २ लाखाच्या जवळपास विद्यार्थी या परीक्षेला बसतात आणि त्यातील केवळ ५००० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. गतवर्षी यातील ३० विद्यार्थी पटना इथल्या एका कोचिंग सेंटर मधून आले होते. हे सर्व विद्यार्थी गरीब कुटुंबातील होते आणि आनंदकुमार या ३० विद्यार्थ्यांच्या गटाला खोली, येण्याजाण्याचा खर्च आणि शिष्यवृत्ती देतात. २००३ पासून त्यांच्या २१० पैकी १८२ विद्यार्थ्यांची आय.आय.टी. मध्ये निवड झाली आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel