महाभारताच्या युद्धाआधी जेव्हा भगवान श्रीकृष्ण समेट करण्याचा प्रस्ताव घेऊन धृतराष्ट्राकडे गेले होते, त्या वेळी श्रीकृष्णाचे म्हणणे ऐकण्यासाठी भगवान परशुराम देखील त्या सभेत उपस्थित होते. परशुरामानेही धृतराष्ट्राला श्रीकृष्णाचे म्हणणे मान्य करायला सांगितले होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel