ओडीसा ची मदार तेरेसा म्हणवल्या जाणाऱ्या पारबती १६ वर्षांच्या वयात स्वातंत्र्य संग्रामाचा हिस्सा बनल्या. महात्मा गांधींच्या भारत छोडो आंदोलनात सक्रीय सहभाग घेतल्याने त्यांना २ वेळा अटक झाली होती. स्वातंत्र्य मिळाल्या नंतर देखील त्यांनी देशसेवा सोडली नाही आणि पैकमल गावात एक अनाथाश्रम चालू करून अनाथ मुलांच्या सेवेत आपले जीवन व्यतीत केले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel