हिंदी धर्मात प्रभू श्रीरामांपेक्षा त्यांच्या नामाचा महिमा अपार आहे. त्यांच्या नावात एवढी शक्ती आहे जी कशालाही अलौकिक बनवू शकते. असे असण्याचे कारण म्हणजे त्यांचा जन्म एक साधारण मनुष्य म्हणून झाला होता. जेव्हा प्रभू श्रीरामाला आपल्या सेनेसह समुद्र पार करायचा होता, त्या गोष्टीचे पुरावे रामायणातच मिळतात. जेव्हा श्रीराम स्वतः दगड पाण्यात टाकतात तेव्हा तो बुडतो, परंतु जेव्हा दगडावर राम नाम लिहून तो दगड पाण्यात टाकला जातो तेव्हा तो तरंगतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel