बाली

त्यांना हे वरदान मिळालं होतं की त्यांचा सामना करणाऱ्याची ताकद अर्धी होईल. याचाय अर्थ त्यांना हरवणं हे कठीण असणार होतं. एकदा त्याने रावणालाही हरवलं होतं आणि त्याच्या डोक्याला सहा महिने आपल्या हाताखाली ठेवलं होतं. प्रभू श्रीरामांना त्याला हरवण्यासाठी मागून हल्ला करावा लागला होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel