याने पृथ्वीला उचलून समुद्रात लपवलं होतं. विष्णूला विशाल वराहाचा अवतार घ्यावा लागला आणि तेव्हा त्यांनी पृथ्वीला बाहेर काढून या राक्षसाचा वध केला. वराह अवतार आणि हिरण्याक्षने १००० वर्ष युद्ध केलं. त्यानंतर विष्णू त्याचा वध करू शकले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel