कालिदास हे संस्कृत साहित्य आणि भारतीय प्रतीभेच्चे उज्ज्वल नक्षत्र आहे. कालिदासाच्या जीवनावृत्ताच्या विषयी अनेक मते प्रचलित आहेत. काही लोक त्याला बंगाली मानतात. काही लोक म्हणतात की तो काश्मिरी होता. काही त्याला उत्तर प्रदेशातील म्हणून पण मानतात. परंतु बहुतांश विद्वानांची धारणा आहे की तो मालवा चा रहिवासी होता आणि सम्राट विक्रमादित्य याच्या नवरत्नांपैकी एक होता. विक्रमादित्याचा काळ हा इ. स.ल पूर्व ५७ पर्यंत मानला जातो. जो विक्रमी संवत चा आरंभ देखील आहे. या वर्षी विक्रमादित्याने भारतावर आक्रमण करणाऱ्या शकांना पराजित केले होते. कालीदासाबद्दल अशी दंतकथा देखील आहे की तो आधी निव्वळ एक मूर्ख होता. काही धूर्त पंडितांनी षड्यंत्र रचून त्याचा विवाह विद्योत्तामा नावाच्या एका परम विदुषी सोबत करून दिला. हे समजल्यावर विद्योत्तमाने कालिदासाला घरातून घालवून दिले. यामुळे दुःखी झालेल्या कालिदासाने भगवतीची आराधना केली आणि अनेक विद्या प्राप्त केल्या.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to महाकवी कालिदास


महात्मा गौतम बुद्ध
भारत देशातील अद्भुत मंदिरे
बोधिवृक्ष
नेपोलियन बोनापार्ट
mrutunjay
प्राचीन भारताचे आविष्कार
सिंधू संस्कृती
जगातील सात आश्चर्य
थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजम
महाभारतातील कर्णकथा
रामायण, महाभारत आणि पुराणांतील काही तथ्य - भाग १
मराठ्यांचा इतिहास
आर्थिक नुकसानीचा संकेत देणारी १० स्वप्न
नेहमी पडणारी स्वप्न आणि त्यांचे अर्थ
स्त्री शरीराची वैज्ञानिक रहस्ये