संस्कृत वाक्यात शब्दांना कोणत्याही क्रमाने ठेवले जाऊ शकते. त्यामुळे अर्थाचा अनर्थ होण्याची अजिबात शक्यता नसते. असे होते कारण सर्व शब्द विभक्ती आणि वचनानुसार असतात. जसे - अहं गृहं गच्छामि किंवा गच्छामि गृहं अहं हे दोन्ही बरोबर आहेत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel