http://2.bp.blogspot.com/-KSsv3N-FaL8/VVhFUv_OhOI/AAAAAAAAATA/H_1qkpaJvH4/s1600/A-5.jpg

असे म्हणतात की महाभारताच्या युद्धात १८ आकड्याचे महत्व खूप आहे. महाभारताच्या ग्रंथात १८ अध्याय आहेत. कृष्णाने एकूण १८ दिवस अर्जुनाला ज्ञान दिले. १८ दिवसच युद्ध चालले. गीतेमध्ये देखील १८ अध्याय आहेत. कौरव आणि पांडवांची एकूण सेना देखील १८ अक्षौहिणी होती ज्यामध्ये कौरवांची ११ तर पांडवांची ७ अक्षौहिणी सेना होती. या युद्धाचे प्रमुख सूत्रधार देखील १८ होते. या युद्धात केवळ १८ योद्धे जिवंत राहिले. प्रश्न असा उपस्थित होती को हे सर्व १८ या संख्येतच का घडत गेले? हा निव्वळ योगायोग आहे की याच्यात काही रहस्य लपलेले आहे?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to महाभारत युद्धाची १० गोपनीय सत्य


पंचतंत्र
राजे शिवछत्रपती Shivaji Maharaj
गुरुचरित्र
अजरामर कथा
शिवचरित्र
अधिकमास माहात्म्य पोथी
गणेश पुराण
विनोदी कथा भाग १
पवन पुत्र हनुमान के जीवन से जुड़े राज़
क्या है बिटकॉइन
इतिहासातील १० क्रूरकर्मा
(You can't) Escape!
संभाजी महाराज - चरित्र (Chava)
अर्थशास्त्र आणि भारत गरीब का आहे ?
The Immortals