http://assets.ganeshaspeaks.com/blogImages/Nakshatra_30042010.jpg

महाभारताच्या दरम्यान राशी उपस्थित नव्हत्या. ज्योतिष २७ नक्षत्रांवर आधारित होते, १२ राशींवर नाही. नक्षत्रांमध्ये प्रथम स्थानावर रोहिणी होते, अश्विनी नाही. जसजसा काळ लोटला, विविध संस्कृतींनी ज्योतिषात प्रयोग केले आणि सूर्य आणि चंद्रावर आधारित राशी बनवल्या आणि लोकांचे भविष्य सांगायला सुरुवात केली. वेद किंवा महाभारतात अशा प्रकारच्या विद्येचा कुठेही उल्लेख आढळत नाही ज्यावरून असे लक्षात येईल की ग्रह नक्षत्र व्यक्तीचे जीवन प्रभावित करतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel