वेदव्यास यांच्या महाभारताला नक्कीच मौलिक मानण्यात येते. परंतु ते तीन भागांत लिहिण्यात आले. पहिल्या चरणात ८,८०० श्लोक, दुसऱ्यात २४ हजार आणि तिसऱ्या चरणात १ लाख श्लोक लिहिण्यात आले. वेदव्यासांच्या महाभारता व्यतिरिक्त भंडारकर ओरिएंटल रिसर्च इंस्टीट्यूट, पुणे यांचे संस्कृत महाभारत सर्वांत प्रामाणिक मानण्यात येते.

krishna_arjun

इंग्रजीमध्ये संपूर्ण महाभारत २ वेळा अनुवादित करण्यात आले. पहिला अनुवाद १८८३-१८९६ च्या मध्ये किसारी मोहन गांगुली यांनी केले होते. आणि दुसरे मनमंथनाथ दत्त यांनी १८९५ पासून १९०५ च्या मध्ये.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel