http://3.bp.blogspot.com/-gtD91es80B0/VTOyg6E264I/AAAAAAABCes/Z58RuyAruNY/s1600/Chandragupt%2BMorya.jpg

चाणक्य यांचा शिष्य चंद्रगुप्त मौर्य इ.स.पू. ३२२ ते २९८ पर्यंत) याचे धनानंद सोबत जे युद्ध झाले होते त्याने देशाचा इतिहास बदलून टाकला. प्राचीन भारतातील १८ जनपदांपैकी एक होता महाजनपद - मगध. मगधचा राजा होता धनानंद. या युद्धाबद्दल तर सर्वांनाच माहिती आहे. चंद्रगुप्तने त्याचे शासन उचकटून फेकले आणि मौर्य वंशाची स्थापना केली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel