२१ जून १९८२ रोजी खराब हवामानामुळे एयर इंडिया फ्लाइट ४०३ सहारा आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई इथे उतरताना दुर्घटनाग्रस्त झाले. या घटनेमध्ये २ कर्मचारी आणि १५ प्रवाशांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतून ९४ लोक सहीसलामत बचावले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel