http://cdn02.shopclues.net/images/detailed/7763/abhi_1412246495.jpg

आंबा, पिंपळी आणि अशोकाच्या ताज्या हिरव्या पानांच्या मालेला वंदनवार म्हटले जाते. तिला दिवाळीत मुख्य दरवाजावर बांधले पाहिजे. या संदर्भात मान्यता आहे की सर्व देवी देवता या पानांच्या सुवासाने आकर्षित होऊन घरात प्रवेश करतात. वंदनवारात असलेल्या आंबा आणि अशोकाच्या पानांच्या प्रभावाने मुख्य द्वाराच्या जवळपास नकारात्मक उर्जा द्खील सक्रीय होऊ शकत नाहीत. घरात सकारात्मक उर्जा प्रवेश करतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel