संत सेनान्हावींचे अभंग

श्री संत सेनान्हावी हे भारतीय संत परंपरेतील न्हावी समाजाचे होत. ते अशिक्षीत असूनही त्यांनी अतिउत्तम अशी अभंग रचना कली आहे. महाराष्ट्रातील संतांनी त्यांच्या ग्रंथांचे कर्तृत्व स्वत:कडे घेतले नाही, त्याचप्रमाणे आपण काही नवीन सांगत आहोत, असा संत सेनान्हावींनी दावादेखील केला नाही. संतवाङ्मयाचे एक वैशिष्ट्य आहे. कोणत्याही संतांनी आपल्या ग्रंथनिमिर्तीचे श्रेय स्वत:कडे घेतले नाही. त्यांनी भगवंताला तरी श्रेय दिले किंवा सद्गुरूला तरी श्रेय दिले.

Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel