जीवनात खूप काही करण्याजोग असतंǁ संकटाला कधी कंटाळायच नसतं आपलं चांगलं काम रेटायच असतं अपयशाने कधी खचायचं नसतं कुणी नावं ठेवली तरी थाबांयच नसतं जिद्दिचं बल वाढवायच असतं नाराज मुळीच व्हायचं नसतं चैतन्य सदा फुलवायच असतं पाय ओढल म्हणून परतायच नसतं आपलं सामथ्र्यं दाखवायचं असतं जीवनात खूप काही करण्याजोगं असतं आपलं फक्त त्याकडे लक्ष नसतं

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel