जलपरी हा एक जलचर प्राणी आहे ज्याचा वरचा भाग स्त्रीच्या शरीरासारखा आणि खालचा भाग माशासारखा असतो. पण त्यांचे अस्तित्व सत्य आहे कि हा एक निव्वळ मानवी कल्पनाविलासाचा भाग आहे?
ஒரு தமிழ் காவியக் கவிதையான சிந்தாமணியைப் பற்றி விரிவாக இங்கு காண்போம்.
பெரியபுராணத்தின் ஆசிரியரான சேக்கிழார் பற்றி விரிவாக இங்கு காண்போம்.
தமிழ் இலக்கியத்தில் உரைநடை பற்றி விரிவாக இங்கு காண்போம்.
कदाचित त्या दिवशी माझे आंधळे पुत्रप्रेम मला माझ्या प्रथम पुत्राचा त्याग करण्याच्या योग्य कार्यात आडवे आलेच नसते तर हे सगळे महाभारत घडलेच नसते. फार प्रेमाने त्याचे नाव सुयोधन ठेवले होते? पण नक्की काय सुयोधन कि दुर्योधन?
திருப்பாவைப் பற்றி விரிவாக இங்கு காண்போம்.
தமிழ் எழுத்தாளரான மறைமலை அடிகள் பற்றி விரிவாக இங்கு காண்போம்.
தமிழ் இலக்கியத்திலுள்ள தமிழ் கவிதைகள் பற்றி இங்கு விரிவாக காண்போம்.
பெரிய புராணம், தமிழ் இலக்கியத்தில் பக்தி கவிதைகள்
திருமுறை, தமிழ் இலக்கியத்தில் பக்தி கவிதைகள் பற்றி விரிவாக இங்கு காண்போம்.
திருமந்திரம், தமிழில் பக்தி இலக்கியம் பற்றி விரிவாக இங்கு காண்போம்.
தமிழ் இலக்கியத்தில் பக்தி கவிதைகள் பற்றி விரிவாக இங்கு காண்போம்.
தேவாரம், தமிழ் இலக்கியத்தில் பக்தி கவிதைகள் பற்றி விரிவாக இங்கு காண்போம்.
खूप वर्षांपूर्वी जपान मधील समुद्रा जवळच्या एका गावात घडलेली गोष्ट आहे. त्या गावात योहेई नावाचा गरीब मुलगा त्याच्या वडिलांसोबत राहत होता. एकदा योहेईला चिखलात माखलेली एक पांढरी मांजर आपल्या दारात दिसली. त्याने त्या बेवारस मांजरीचे स्वागत केले आणि मांजर पसार होण्यापूर्वी त्याने त्याचे जेवण त्याच्याबरोबर वाटून घेतले. मग ती मांजर त्यांच्याकडेच राहू लागली. पुढे योहेईचे वडील आजारी पडले तेव्हा तो खूप उदास झाला. बापाची काळजी घेण्यासाठी तो घरीच राहिला असता तर हाता तोंडाची गाठ कशी पडणार होती? अशा वेळी त्या लहानशा पांढऱ्या मांजरीला योहेईचे औदार्य आठवले आणि ती प्रत्येक वेळी आपले पंजे हलवत हलवत काही न काही मदत घेऊन परत येत असे.
தமிழ் இலக்கியத்தில் பக்தி இயக்கத்தின் தாக்கத்தைப் பற்றி விரிவாக இங்கு காண்போம்.
தமிழ் இலக்கியத்தில் நாட்டுப்புறப் பாடல்கள் பற்றி இங்கு காண்போம்.
தமிழ் இலக்கியத்தில் முத்தொள்ளாயிரம் பற்றி விரிவாக இங்கு காண்போம்.
தமிழ் இலக்கியத்தில் உள்ள பத்துப்பாட்டு பற்றி விரிவாக இங்கு காண்போம்.
जगातील महान भविष्यवेत्ता नॉस्ट्रॅडॅमस यांनी ५०० वर्षांपूर्वी २०२२ या वर्षीची एक मोठी भविष्यवाणी करून ठेवली आहे. नॉस्ट्राडेमस याने केलेली भविष्यवाणी या आधी कधीच चुकीची ठरलेली नाही. हिटलरची राजवट, दुसरे महायुद्ध, ९/११ चा दहशतवादी हल्ला आणि फ्रेंच राज्यक्रांती याविषयी नॉस्ट्रॅडॅमसने केलेले अचूक भाकीत खरे ठरले आहे.
कुंतीभोज वैरंत्य नगराचा राजा होता. त्याला दोन बहिणी होत्या. एकीचे नांव सुदर्शना होते. ती काशी राजाची राणी होती. दुसरी सुचेतना. तिला सौवीर राजाला दिले होते. सुदर्शनाला वाटले की आपल्याला एक फार तेजस्वी पुत्र व्हावा. म्हणून तिनें कुन्ती प्रमाणेच मंत्रोच्चाराने अग्नीदेवाचा साक्षात्कार करून घेतला. त्याच्या कृपेने तिला पुत्र प्राप्त झाला. त्या पुत्राचे आयुष्य आणि त्याची जडणघडण यात दिली आहे.
हिंदी कथा संग्रह
संग्रहित कहानियाँ जो विश्व की सर्वोत्तम कहानियों का अनुवाद है।
भारतवर्ष में बेताल-पच्चीसी काफी पहले से मनोरंजन और शिक्षा के साधन के रूप में रहे हैं। ये मनोरंजन के रूप में हमें नीति का भी ज्ञान दे देते हैं। बेताल हर रोज़ एक कहानी सुनाता है और आख़िर में राजा से ऐसा सवाल कर देता है कि राजा को उसका जवाब देना ही पड़ता है। उसने शर्त लगा रखी है कि अगर राजा बोलेगा तो वह उससे छूटकर फिर से पेड़ पर जा लटकेगा। लेकिन यह जानते हुए भी सवाल सामने आने पर राजा से चुप नहीं रहा जाता। बैताल पचीसी (वेताल पचीसी या बेताल पच्चीसी (संस्कृत:बेतालपञ्चविंशतिका) पच्चीस कथाओं से युक्त एक ग्रन्थ है।
अग्निप्रवाह पार करून चंद्रवर्मा एका फळांच्या बागेत पोचला. अंधार पडल्यानंतर तो एका झाडाच्या फांदीवर झोपला असता राक्षसी गफट पक्ष्यांच्या पंखाच्या वाऱ्याने तो खाली पडला. पण सुदैवाने तो एका पक्ष्याच्या पंखावर पडला. तेथे शंख मांत्रिकाचा अभिपक्षी आला व त्याने त्या गरुड पक्ष्यांजवळ कपालिनीला उचलून आणण्यासाठी मदत मागितली. त्यांनी मदत देण्याचे कबूल केलें
सात - आठ दिन हुए, गुदड़ी बाजार की ओर चला गया था। वहाँ एक मोटी, जिल्द बँधी कॉपी एक दुकान पर मिली। दीमकों ने उसका जलपान भी किया था। देखने पर एक डायरी निकली। लेफ्टिनेंट पिगसन सन् 1921 में भारत आये थे। यह डायरी दो साल की है। अन्त के कुछ पृष्ठ नहीं हैं। डायरी कितनी मनोरंजक है, पढ़ने से पता चलेगा।
हमारे पोस्टमास्टर कलकत्ता के थे। पानी से निकलकर सूखे में डाल देने से मछली की जो दशा होती है वही दशा इस बड़े गांव में आकर इन पोस्टमास्टर की हुई।
प्रत्येकाला सुख, समृद्धी आणि निरोगी आयुष्य हवं असतं आणि हे सुख प्रत्येकाच्या नशिबात असतच असं नाही. असं का बरे असू शकेल? याचं कारण एकच आपण वास करत असलेली वास्तू! वास्तुशास्त्र दिशांच्या योग्य संतुलनामुळे उत्पन्न होणाऱ्या सकारात्मक उर्जेच्या स्पंदनांवर आधारीत शास्त्र आहे.
मित्रांनो, ही कथा एका रहस्यमय डायरीची आहे, या डायरीमध्ये फक्त तीन दिवसांचा म्हणा खरंतर तीन रात्रीचा तपशील लिहिला गेला आहे, परंतु त्या तीन रात्रींचे तपशील इतके भयानक आणि डिस्टर्ब करणारे आहेत, मला अनेक वेळा विचार करावा लागला कि या डायरीच्या पानांमधला तपशील तुमच्यापर्यंत पोहोचावावा की नाही? याचा विचार मी बरेच दिवस केला आणि खूप वेळा विचार केल्यावर वाटले की हॉरर स्टोरी ऐकण्याची आवड असलेल्या माझ्या मित्रांसाठी हा एक वेगळा अनुभव असेल. एक पूर्णपणे नवीन प्रकारची कथा तुमच्यासमोर मांडण्याचा हा प्रयत्न आहे, वाचल्यानंतर तुम्हाला ही कथा कशी वाटते ते कमेंट बॉक्समध्ये सांगा.
ती एक नेहमी सारखीच सामान्य रात्रच होती, पण तरीही का कुणास ठाऊक योगेशच्या मनात कुठल्यातरी अज्ञात भीतीने सारखी धाकधूक सुरु होती. अधून मधून त्याला कोणीतरी आपला पाठलाग करत असल्याचे जाणवत होते. कोणाच्याही पावलांचा आवाज ऐकू येत नसला तरी एक काळे सावट आपल्या मागून येत आहे असे त्याला वाटत होते.
भारतीयों का विश्वास है कि सत्य की सदा जीत होती है झूठ का नाश होता है। दीवाली यही चरितार्थ करती है...
असतो मा सद्गमय।
तमसो मा ज्योतिर्गमय।
मृत्योर्मा अमृतं गमय।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥