आयुष्याच तळ, मित्र अन मैत्रिणीच्या आठवनींच्या थेंबानी भरले तर,
शांत हे मन होत, दुःखातही ते खुदकन हसत,
द्रुढ ते निर्णय होतात, संकटात जे धीर देतात,
मनमोकळे ते विचार होतात, जगण्यातला जे आनंद देतात,
बर्याचदा असे ते क्षण येतात, आठवनी जे मागे सोडून जातात,
मग आयुष्यही सुंदर होत, जगण्यातला जे अर्थ देऊन जात.

शैलेश आवारी
24/10/2009

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel