http://bharatdiscovery.org/bharatkosh/w/images/thumb/0/07/Ashok-map.jpg/250px-Ashok-map.jpg

चंद्रगुप्त मौर्यच्या काळात पुन्हा भारतवर्ष एका सूत्रात बांधले गेले आणि या कालावधीत भारताने प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली. सम्राट अशोक इ.स.पू.२६९ - २३२) प्राचीन भारताचे मौर्य सम्राट बिंदुसर यांचा पुत्र चंद्रगुप्त मौर्य याचा पुत्र होता ज्याचा जन्म साधारण इ.स.पू.३०४ मधील मानला जातो. भावांसोबत राजयुद्ध केल्यानंतरच अशोकला राजसिंहासन मिळाले.
ओडीसाची राजधानी भुवनेश्वर पासून ५ किमी सूर कलिंग युद्धात झालेला नरसंहार आणि विजित देशातील लीकांचे काष्ठ पाहून अशीकाच्या आंतरमनाला तीव्र धक्का पोचला. इ.स.पू. २६० मध्ये अशोकाने कलिंग वर आक्रमण केले आणि त्यांना पुर्नापडे चिरडून टाकले. युद्धातून झालेला विनाश पाहून सम्राट शोकाकुल झाला आणि प्रायश्चित्त घेण्यासाठी त्याने बौद्ध धर्म स्वीकारला आणि एक भिक्षुक बनला. अशोक भिक्षुक बनल्यानंतर भारताच्या पतनाला सुरुवात झाली आणि भारत पुन्हा हळूहळू अनेक प्रांतांमध्ये विभागला गेला.
मौर्य वंशाच्या पतनानंतर बराच काळ भारतामध्ये राजनैतिक एकता प्रस्थापित होऊ शकली नाही. कुषाण आणि सातवाहन यांनी राजनैतिक एकता आणण्याचा प्रयत्न केला. मौर्योत्तर काळानंतर इ.स. तिसऱ्या शतकात तीन राजवंशांचा उदय झाला ज्यामध्ये मध्य भारतात नाग शक्ती, दक्षिणेत बाकाटक आणि पूर्वेला गुप्त वंश प्रमुख आहेत. या सर्वांत गुप्तकाळाला भारताचा सुवर्णकाळ मानले जाते. गुप्तांनी चांगल्या प्रकारे शासनकेले आणि भारताला बाह्य आक्रमणांपासून सुरक्षित ठेवले.
हर्षवर्धन इ.स. ६०६ ते इ.स. ६४७) : यानंतर अखेर एक महान राजा झाला - हर्षवर्धन ज्याने भारताच्या एका खूप मोठ्या भूभागावर राज्य केले. त्याच दरम्यान अरब मध्ये महम्मदने एका नव्या धर्माची स्थापना केली. हर्षवर्धनने भारताला विदेशी आक्रमणांपासून सुरक्षित ठेवले. त्याने जवळ जवळ ४१ वर्षे शासन केले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel